पांगरी- महाराष्ट्र राज्य विदूत  वितरण कंपनीच्या डेपोच्या तानामध्ये विदुत प्रवाह उतरल्यामुळे लाख रुपये किमतीचे  दोन बैल विजेचा धक्का लागून मृत्‍युमुखी पडल्याची घटना घारी ता.बार्शी गावाच्या शाळेजवळ घडली.
  गणेश उत्रेश्व्वर  करपे वय 31 रा.घारी या शेतकर्‍याने पांगरी पोलिसात दिलेल्या खबरीत म्हटले आहे की त्यांनी दिवसभर जनावरे चारून सायंकाळी घरी आणून त्यांच्या जागेजवळील लोखंडी रॉडला बांधली असता गाव डेपिवरील बाजूस स्पार्किंग होऊन व भागीरथची केबल जळाल्याने त्याचा करंट तानात उतरून त्यांच्या मालकीची दोन बैल जागेवरच मयत जाळी.करपे यांच्या खबरीवरुन पांगरी पोलिसात अकस्मात मयत म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला असून आधिक तपास रविंद्र भडूरे हे करत आहेत.
 
Top