०० रुपयांचं सोसायटी आणि लोकांकडून उसनवारीने ५०००० अस सुमारे १५०००० रुपयांचं कर्ज त्याच्याकडे होत.शेतात लावलेला कापूस ,ज्वारी ,मका ,तूर हि पिक पाण्याअभावी गेल्याने त्याच मोठ आर्थिक नुकसान झाल होत.तसच मागच्या काही दिवसापूर्व त्याची दुभती गाय मेल्यान त्याला दुधाच्या रूपातून मिळणार उत्पन्न थांबला होत आणि याच नैराश्यातून त्यान आत्महत्या केली.