उस्मानाबाद :- तालुक्यातील संजय गांधी निराधार/श्रावणबाळ योजनेतंर्गत लाभ घेणा-या सर्व लाभार्थ्यांना कळविण्यात येते की, त्यांनी त्यांची नावे काढलेले निवडणूक ओळखपत्र आणि आधार कार्ड व चालू बँक खाते क्रमांक यांच्या छायांकित प्रती तात्काळ 3 दिवसाच्या आत तहसिल कार्यालय, उस्मानाबाद येथे दाखल करावे अथवा संबंधित सज्जाचे तलाठी यांचे कडे देण्यात यावे  अन्यथा त्यांना अनुज्ञेय असलेले अनुदान देता येणार नाही याची नोंद घ्यावी, असे आवाहन तहसिलदार, उस्मानाबाद यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.
 
Top