नवीदिल्ली : केंद्रीयपेयजलवस्वच्छतामंत्रालयाच्यावतीने "स्वच्छसर्वेक्षण - ग्रामीण 2018' चीराबविण्यात येणार येणार असून सदरीलसर्वेक्षण हे दि. 1 ते 31 ऑगस्ट 2018 या कालावधीत होणारआहे. यामध्ये उत्कृष्टठरणा-याराज्यांनातसेचजिल्ह्यांनादि. 2 आक्टोबररोजी महात्मा
गांधीजयंतीच्यादिनीसन्मानितकरण्यातयेणारआहे.
"स्वच्छसर्वेक्षण-ग्रामीण 2018'मध्येदेशभरातीलसर्वच 698 जिल्हेसहभागीअसूनप्रत्येकजिल्ह्यामधून 10 गावेयाप्रमाणे 6 हजार 980 गांवाचासमावेशअसणारआहे. महाराष्ट्रातील 340 गावांमध्येहेसर्वेक्षणहोणारआहे. तसेच, देशभरातीलएकूण 34 हजार 900 सार्वजनिकठिकाणांचेसर्वेक्षणकरण्यातयेणारआहे. केंद्रीयपेयजलवस्वच्छतामंत्रालयाच्यावतीनेआयोजितपत्रकारपरिषदेतविभागाचेसचिवपरमेश्ववरनअय्यरयांनीयाचीघोषणाकेली. यावेळीस्वच्छभारतमिशनचेसंयुक्तसचिवअरूणबरोकाआणिस्वच्छतापेयजलविभागाचेमहासंचालकअक्षयराऊतउपस्थितहोते. सरकारीशाळा, अंगणवाडीकेंद्र, प्राथमिकआरोग्यकेंद्र, पंचायतभवन, आठवडीबाजार, धार्मिकस्थळांचेसर्वेक्षणकेलेजाणार. यासर्वेक्षणातंर्गतग्रामीणभागातील 50 लाखनागरिकांचीस्वच्छतेविषयकप्रत्यक्षतसेचऑनलाईनप्रतिक्रियानोंदविलीजाईल. प्रत्येकी 3 ते 4 गावांचेसरपंच, स्वच्छताग्रही, ग्रामपंचायतसदस्य, देखरेखसमितीसदस्य, अंगणवाडीसेविका, आशासेविका, शिक्षकांच्यामाध्यमातूनपाहणीकेलीजाणारआहे. यासोबतचप्रत्येकी 7 ते 8 गावांमध्येसामान्यनागरीकतसेचसामुहिकबैठकांच्यामाध्यमातूनसर्वेक्षणकेलेजाईल. प्रत्येकजिल्ह्यातीलसर्वेक्षणामध्येसहभागीअसणा-यासर्वगावांमध्येस्वच्छभारतमिशन-ग्रामीणअंतर्गतझालेलेसर्वेक्षणाचीआकडेवारीग्राह्यधरलीजाईल. आतापर्यंतबांधलेल्याआणिवापरातअसलेल्याशौचालयांचीमाहितीघेतलीजाणारआहे.