कळंब, दि. १२ : कोरोना साथीमुळे रोजगार समस्या निर्माण झाली आहे. गरजू लोकांना मदत व्हावी या उद्देशाने उपविभागीय पोलीस अधिकारी, कळंब श्री. सुरेश पाटील यांच्या हस्ते पोलीस ठाणे कळंब यांच्या मार्फत अन्नधान्याची 50 पॅकेट गरजू लोकांना दि. 11.04.2020 रोजी वाटप करण्यात आले.
 
Top