तुळजापूर, दि,२९ :
उस्मानाबाद येथील शासकीय विश्रामगृहात रिपब्लिकन पार्टी आँफ इंडिया(आठवले)पक्षाच्या उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष राजाभाऊ ओव्हाळ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
या बैठकीत रिपाईच्या वर्धापन दिनानिमित्ताने उस्मानाबाद येथे आयोजित राज्यव्यापी मेळाव्या संदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष ओव्हाळ बोलताना यांनी विविध विषयावर मार्गदर्शन केले. सर्व कार्यकर्त्यांनी उस्मानाबाद येथे 3 ऑक्टोंबर 2022 रोजी आयोजित राज्यव्यापी मेळावा यशस्वी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावे असेही आवाहन केले.
या बैठकीस मराठवाडा विभाग उपाध्यक्ष आनंद पांडागळे, मराठवाडा उपाध्यक्ष भागवत शिंदे, मराठवाडा विभाग सचिव बंडु बनसोडे, एस.के .चेले, जिल्हा सरचिटणीस तानाजी कदम, जिल्हा संघटक सोमनाथ गायकवाड, हरीश डावरे, माजी समाज कल्याण सभापती ,,महिला जिल्हाध्यक्षा अस्मिता पारवे, महिला जिल्हा सचिव ज्योती लोखंडे, जिल्हा संपर्कप्रमुख विद्यानंद बनसोडे ,जिल्हा सचिव एस के गायकवाड ,जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब बनसोडे ,जिल्हा उपाध्यक्ष संपत जानराव ,उस्मानाबाद तालुकाध्यक्ष भालचंद्र कटारे, उस्मानाबाद शहराध्यक्ष उदयराज बनसोडे ,भूम तालुकाध्यक्ष अमोल शिंदे, परंडा तालुकाध्यक्ष फकीरा सुरवसे, कळंब तालुका अध्यक्ष शिवाजी शिरसाठ, मुन्ना ओहाळ, तानाजी सोनवणे, दादा सरवदे, प्रवीण बनसोडे,उमरगा प्रकाश कांबळे, तुळजापूर तालुका अध्यक्ष बाबासाहेब म्हस्के, तुळजापूर शहराध्यक्ष अरुण कदम, तुळजापूर युवक तालुका सचिव शुभम कदम,विष्णू सोनवणे,आशा कांबळे, सुमन गायकवाड, उषा खंडागळे, फुलाबाई कांबळे, सोजरबाई कांबळे, छाया तुकडे विशाल ओव्हाळ, मिलिंद सोनवणे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थिती होते.