उस्मानाबाद :- महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे अध्यक्ष सुरेश पाटील हे सोमवार दि. 2 सप्टेंबर रोजी उस्मानाबादच्या जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौऱ्याचा तपशिल पुढीलप्रमाणे आहे.
    खादी व गा्रमोद्योग मंडळाच्या माध्यमातून शासनाच्या उद्योगाविषयीच्या विविध योजना, शासनाचे धोरण, ग्रामीण कारागीर, बुलतेदार यांची कर्जमाफी या व इतर अडीअडचणीवर चर्चा करण्यासाठी  दि. 2 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वा. रायगड फंक्शन हॉल तेरणा कॉलेजसमोर, उस्मानाबाद येथे बलुतेदार, ग्रामीण कारागिर व उद्योजकांचा मेळाव्यास मार्गदर्शन करणार आहेत.
 
Top