उस्मानाबाद :- देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ येथील जिल्हाधिकारी कार्यालयात  जिल्हाधिकारी डॉ. के. एम. नागरगोजे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी दोन मिनीटे स्तब्धता पाळून हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली. अप्पर जिल्हाधिकारी जे.टी. पाटील,  उपजिल्हाधिकारी सर्वश्री शिल्पा करमरकर, के.ए. तडवी, बी. एस. चाकूरकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
     विविध शासकीय कार्यालयातही हुतात्मा दिनानिमित्त  दोन मिनीटे स्तब्धता पाळून हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली.
 
Top