उस्मानाबाद :- जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागातर्फे सन 2012-13 या वर्षात ग्रामसेवकांनी ग्रामपंचायत स्तरावर उत्कृष्ट  मगिरी केलेल्या आठ ग्रामसेवकांची निवड करण्यात आली असून या पुरस्काराचे  वितरण येथील जिल्हा परिषदेच्या कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात दि.28 फेब्रुवारी,2014 रोजी दुपारी 1 वाजता जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ. सुभाष व्हट्टे यांच्या हस्ते होणार आहे.
    या समारंभास जिल्हा परिषद व पंचायत समितीचे पदाधिकारी व सदस्य, सरपंच व ग्रामसेवकांनी वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा परिष्द (ग्रामपंचायत) विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी, उस्मानाबाद यांनी केले आहे
.
 
Top