उस्मानाबाद -: 40-उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ निवडणूकीत उमेदवारी अर्ज वैध ठरलेल्या एकाही उमेदवाराने आज त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला नसल्याचे सहायक निवडणूक अधिकारी यांनी कळविले आहे. 
      गुरुवारी झालेल्या छाननीत 39 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शनिवार,दि.29 मार्च हा अखेरचा दिवस आहे. या दिवशी 3 वाजेपर्यंत अर्ज मागे घेता येतील.                                                 
 
Top