उस्‍मानाबाद -  दुष्काळावर मात कशी करता येईल यासाठी राष्ट्रसंत भैय्यु महाराज हे १२ व १३ ऑक्टोबर या  दिवशी  जिल्ह्यातील प्रत्यक्ष शेतक-याशी संवाद साधणार आहेत.
      राष्ट्रसंत भैय्यु महराज हे सोमवार दि. १२ ऑक्टोबर रोजी साडेआठ वाजता वाशी तालुक्यातील पारगांव, १०.३० परंडा तालुक्यातील अनाळा, ११.४० परंडा तालुक्यातील सोनारी, दुपारी १.२० भूम, ३ वाजता कळंब तालुक्यातील येरमाळा, ४.२० कळंब तालुक्यातील खामसवाडी व सायंकाळी ६.३० वाजता धाराशिव तालुक्यातील ढोकी तर मंगळवार दिनांक १३ ऑक्टोबर रोजी सकाळी ७.२० तुळजाभवानी मातेचे दर्शन, ८.५० तुळजापूर तालुक्यातील मंगरुळ, १०.१५ काव्रंâबा, १२.३० लोहारा येथील सप्तरंग मंगल कार्यालय येथे शेतकNयांनी संवाद, दुपारी ३.४५ उमरगा तालुक्यातील कोराळ तर ५.१५ ला तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील शेतकNयांनी थेट संवाद साधणार असून प्रबोधनपर मार्गदर्शन करणार आहेत.
या प्रसंगी परिसरातील शेतकरी बांधव व नागरीकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन सुर्योदय परिवाराचे जिल्हा संघटक सुधीर पाटील यांनी केले आहे.

 
Top