उस्‍मानाबाद - अनाळा येथील मयत शेतकरी लक्ष्मण गटकळ यांच्या कुटूंबियांना राष्ट्रसंत भैय्यूजी महाराज यांच्या हस्ते अन्नधान्य व किराणा साहित्य देण्यात आले. पारगाव येथे आयोजित संवाद यात्रा कार्यक्रमात राष्ट्रसंत भैय्यूजी महाराज यांची मार्गदर्शन केले. 


 
Top