उस्मानाबाद - उस्मानाबाद शहर गुरव समाज मंडळाच्या वतीने साल २०१८ मध्ये १० वी, १२ वी परिक्षा मे यशस्वी झालेल्या गुणवंत विद्याथ्र्यांचा सत्कार समारोह रविवार १२ ऑगस्ट २०१८ रोजी आयोजित केला आहे. हा सत्कार समारोहास उस्मानाबाद शहरातील समर्थ मंगल कार्यालय, राजे कॉम्पलेक्स मध््ये सकाळी ११ शुरूवात होणार आहे. समारोहात उपस्थित मान्यवरांच्या हास्ते गुणवंत विद्यार्थांचा सत्कार करण्यात येणार आहे.
या सत्कार समारोह कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून विनोद श्रीखंडे (ब्रिगेडियर पुणे), रविंद्र खेबुडकर (आयुक्त, सांगली, मिरज, कुपवाड मनपा), सौ.अनुपमा गुरव (उद्योजीका व राष्ट्रीय महिला अध्यक्षा राष्ट्रीय गुरव समाज महासंघ, मुंबई) आदीं उपस्थिती असणार आहे.कार्यक्रमाच्या अध्यस्थानी बाळासाहेब क्षिरसागर (उद्योजक भूम, संघटक राष्ट्रीय गुरव समाज महासंघ) असतील. कार्यक्रमात उस्मानाबाद जिल्हयातील गुणवंत विद्याथ््र्यांनी गुणपत्रीका (मो.नं९४०३७२५६९७,९४०४९६९२,९४२०८३८६७६,९४२९४४६६४,९४२३७७६) या क्रमांकावर संपर्क साधुन देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कार्यक्रमास विद्यार्थी व गुरव समाजाच्या नागरिकांनी मोठया संख्येने उपस्थित रहण्याचे आवाहन शहर गुरव समाज मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.