जळकोट, दि.२८ : मेघराज किलजे 

तुळजापूर तालुक्यातील जळकोट, रामतीर्थ, आलियाबाद येथील शिवारात सोयाबीन न उगवल्याने पाहणी करून पंचनामा करण्यात आला.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश चव्हाण , आलियाबादचे    कृषी सहाय्यक माने, जळकोटचे कृषी सहाय्यक जी.एस.    काबंळे, सरपंच बालाजी राठोड ,सुभाष नाईक, हरिदास राठोड ,तानाजी राठोड, नारायण राठोड, शिवाजी राठोड, गुरुदेव राठोड,गोविंद जाधव, शेतकरी आदिजण होते.
 
Top