बेंबळी : गुणवंत विद्यार्थी,विद्यार्थींनी आपल्या परिश्रमाच्या बळावर दहावीच्या बोर्ड परीक्षेत प्राविण्य मिळवले आहे अशा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार बेंबळी ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने करण्यात आला.
दहावी परीक्षा उत्तीर्ण झालेले गुणवंत विद्यार्थी सोहेल पटेल 98:60% ,कु.वैष्णवी खापरे, 94:60%, कु.संध्या गाढवे, 90:60%, कु.प्रतिक्षा माने 87%,द पाटील 84% शेरीकर आजरा 83%जवेरिया पठाण 80%, या गुणवंत विद्यार्थी,विद्यार्थींनी चा सत्कार सरपंच सत्तार शेख यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य यांनी केला.
यावेळी ग्रामविकास अधिकारी श्री करपे साहेब सौ.नंदा रसाळ,अहेमद शहा, प्रकाश शेळके,मिलिंद पाटील,मोहन खापरे महेबुब कुरेशी सरदार पटेल,माने सर,राजभाऊ नळेगावकर,मजहर शेरीकर सलमान शेख,विठ्ठल खापरे,नासर पठाण, अतिक सय्यद,महेश पाटील सद्दाम शेख यांच्यासह ग्रामस्थ ग्रामपंचायत कार्यलयीन कर्मचारी उपस्थित होते.
या कार्यक्रम प्रसंगी विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणाच्या वाटचालीस शुभेच्छा पर आपले मनोगत थोडक्या शब्दांत सरपंच सत्तार शेख यांनी व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.
*त्यानंतर श्री करपे साहेब यांनी ही पुढील शिक्षण पध्दतीवर आपले मार्गदर्शन केले.*
*गुणवंत विद्यार्थी सोहेल पटेल यांनी*
*अभ्यासक्रमाबाबत आपले मनोगत व्यक्त केले..*
*कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रकाश शेळके यांनी केले तर सुञसंचालन महेश पाटील यांनी केले..*