तुळजापुर, दि. 10 : तुळजापुर तालुक्यातील काक्रंबा येथील सेवानिवृत्त सहशिक्षिका सौ. संध्याबाई वसंतराव कुलकर्णी यांचे लातुर येथे अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पती, मुलगा, सुन, नातवंडे व दोन विवाहित मुली असा परिवार आहे. राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे स्वंयसेवक तथा तुळजापुर येथील वंदेमातरम् प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष वैभव कुलकर्णी यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या पार्थिवावर लातुर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
