उस्मानाबाद, दि. 38 : उस्मानाबाद जिल्हयात आज शुक्रवार दि. 30 एप्रिल  रोजी  प्राप्त झालेल्या अहवालानुसार 900 जणांचे अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. तर 19 जनाचा मृत्यू झाला आहे. तसेच आज दिवसभरात 677 जण बरे होवून घरी परतले आहेत.

जिल्ह्यात कोरानाबाधित रुग्णांची एकूण संख्या 38 हजार 348 इतकी झाली आहे. यातील 30 हजार 341 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 922 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 7 हजार 85 जणांवर उपचार सुरु आहेत.










 
Top