उस्मानाबाद, दि. ५ :
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची उस्मानाबाद विभागाकडून दि. 7 जून रोजी पासून प्रवाशी वाहतुक पूर्ण आसन क्षमतेने सर्व आगारातून जिल्हाअंतर्गत व अंतरजिल्हा टप्याटप्याने सुरू होत आहे.
सदर वाहतुक कोरोना नियमांचे पुर्ण पालन करण्यात येत आहे. व तसेच प्रवाशी प्रतिसाद पाहुन त्यामध्ये वाढ करण्यात येण्यात येणार आहे.
जिल्हयातील प्रवाशांनी याचा लाभ घ्यावा असे अवाहन विभाग नियंत्रक अमृता ताम्हनकर यांनी केले आहे.