उस्मानाबाद,दि.९ :
जिल्
याबाबत जिल्हाधिकारी यांनी बँकनिहाय पीककर्ज वाटपाचा आढावा घेतला. सर्व बँकांनी 30 जुन 2021 अखेर त्यांना दिलेल्या लक्षांकाच्या 60 टक्के पीककर्ज वाटप करावे. पीककर्ज वाटप करतांना शासनाने सन 21-22 हंगामाकरीता पीकनिहाय कर्जदर निश्चित केल्याप्रमाणे कर्ज पुरवठा करावा. याकरीता बँकेतील कर्मचारी/क्षेत्रिय अधिकारी यांनी त्यांना नेमुन दिलेल्या गावामध्ये भेट देवुन जनजागृती करावी.तसेच शेतक-यांना पीक कर्जाशिवाय दुग्धव्यवसाय/कुक्क्ट पालन/शेळीपालन इत्यादीसाठीही कर्ज पुरवठा करण्याबाबत निर्देश दिले.
तरी जिल्हयातील सर्व शेतक-यांनी खरीप हंगाम 2021-22 मध्ये पीककर्ज मिळण्याकरिता बँकेशी संपर्क करावा,असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.