उस्मानाबाद, दि. १० :
उस्मानाबाद जिल्हाधिकारी यांनी सकाळी 11.वा आकाशवाणी केंद्रावरून जिल्हातील समस्त नागरिकांना आपल्या जिल्हातून कोरोना संसर्ग आजाराचा पुढील काळात शिरकाव होऊ नये. जिल्हातील नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे दिलेल्या सूचना चे पालन करावे, अशी शपथ घेतली त्याचाच भाग म्हणून उस्मानाबाद तालुक्यातील बेंबळी ग्रामपंचायत सरपंच सत्तार शेख, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश शेळके,पद्माकर निकम, अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्यासह ग्रामपंचायत सर्व कर्मचारी वृंद यांनी उपस्थित राहून शपथ घेउन जिल्हा कोरोना मुक्त ठेवण्याचा संकल्प केला..